मुंबई। ठाकरे सरकारने केंद्राच्या धर्तीवर राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी यातून काही विभाग आणि सेवांना मात्र पाच दिवसाचा आठवडा लागू केलेला नाही. यामध्ये ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयाना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांचा समावेश आहे.
ज्या कार्यालयाना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही त्यांची नावे पुढील प्रमाणे-